Sunday 8 April 2012

गणेश उत्सव संपल्यावर

गणेश उत्सव संपला आणि बाप्पा कैलास पर्वतावर पोचले
पार्वती मातेनी विचारलं- काय कशी झाली पृथ्वी सहल?
गणपती: "मुझपे एक एहसान करना, कि मुझपे कूच भी एहसान मत करना!"
पार्वती: अरे हे काय बोलतो आहेस?
गणपती: आया रे आया बॊडीगार्ड
... ... रिद्धी सिद्धी: अरे काय हे????
गणपती: १२ महिने मे १२ तरीकेसे... ढिंका चिका ढिंका चिका रे ए ए ए....
शंकर: चायला हल्ली मुलांना कुठे पाठवायची सोयच नाही राह्य्ली..!!!!

No comments:

Post a Comment

post